रविवार, 7 अगस्त 2011

shri

थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुध्दा निघुन जातात. पण त्यांच्या नकळत काही मोरपिसे जमिनिवर तशीच पडुन राहतात. आयुष्यात काही माणसे काही क्षणच येऊन जातात पण स्वप्नाच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेऊन जातात.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें